‘ सारे जहॉंसे अच्छा हिंदोस्तॉं हमारा ’ ‘ दूर हटो दूर हटो ए दुनियावालो, हिंदुस्थान हमारा हैं.’ इंग्रजांच्या काळांत भारताला हिंदुस्थान म्हणत. पण नंतरच्या काळात ‘ हिंदुस्थान ’ हा शब्दच गायब झाला आहे. स्वातंत्र्यानंतर भारत हा शब्द का स्वीकारला गेला? हिंदुस्थान का नाही? खरे तर हिंदूंचा प्रदेश म्हणजेच हिंदुस्थान. पण पध्दतशीरपणे, हा शब्द डावलला गेला. कोणातरी जमातीसाठी हा शब्द उच्चारणे जड होते म्हणून हिंदुस्थान हा शब्द सरकारी कामकाजातून बहिष्कृत केला गेला. ‘ स्टेट बॅंक ऑफ इंडिया ’, ‘ बॅंक ऑफ इंडिया ’ हे कशासाठी? इंडिया हा शब्द इंग्रजांनी आणला आता आपण ‘ स्टेट बॅंक ऑफ हिंदुस्थान ’ किंवा ‘ बॅंक ऑफ हिंदुस्थान ’ का नाही म्हणू शकत. हिंदुस्थान या नावात एवढे सामर्थ्य होते कि त्यामुळे या प्रदेशाशी असलेले हिंदूंचे नाते प्रकर्षाने जाणवते शिवाय स्वातंत्र्यलढा या हिंदुस्थानसाठीच झाला आणि स्वातंत्र्य सैनिकांनी हिंदूंच्या प्रदेशाच्या स्वातंत्र्यासाठीच हौतात्म्य पत्करले. नंतर मात्र राजकारण्यांनी कांही अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालना साठी हिंदुस्थानातून ‘ हिंदुस्थान ’ या शब्दाला हद्दपार केले.
जर भारतातील शहरांची नावे आपण बदलू शकतो तर हिंदूंची ओळख असलेल्या प्रदेशाचे नाव ‘ भारत ’ किंवा ‘ इंडिया ’ का? जगात हिंदू धर्माला वैदिक परंपरा आहे, हिंदूंना सुध्दा परंपरा आहे. स्वामी विवेकानंद, म. गांधी, पं जवाहरलाल नेहरु आदींसारखे नेते स्वत:ला हिंदू म्हणवून घेत. हिंदूस्थानाच्या स्वातंत्र्यासाठी लढले मग हिंदुस्थान या शब्दाला कोणी हद्दपार केले? ज्याज्या ठिकाणी भारत आणि इंडिया शब्द आहेत ते काढून त्या ठिकाणी हिंदुस्थान हाच शब्द योग्य आहे. जर स्वातंत्र्यावेळेस पाकिस्तान निर्माण होऊ शकते मग हिंदुस्थान का नाही?.
हिंदुस्थान
Popular Posts
-
१२ जुलै १९६१, आम्ही ११ वर्षांचे होतो, त्या वेळेची आठवण ठेऊन ’सकाळ’ने आठवणी जाग्या केल्या त्याबद्दल धन्यवाद. खरोखर त्या भयानक पुरापेक्षाही,...
-
आत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...
-
Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
-
नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
-
मानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. निवार्यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला सुख, शांती, समाधान मिळते. दिवस ...
-
विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
-
पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
-
पूर्वीच्या काळी दुपारी म्हणजेच वैश्वदेवाच्या समयी कोणी घरी आले, मग ते परिचित असोत वा नसोत, जाति-धर्माचे असोत वा नसोत, नातलग असोत वा नसोत त्य...
-
कोणत्यातरी कामासाठी मी बायकोला घेऊन मोटरसायकलने बाहेरगावी गेलो होतो. परतायला रात्र झाली, पण सकाळी तातडीचे काम असल्यामुळे घाईने निघालो. मध्ये...
-
दहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर...
4 comments:
barobar aahe.
barobar aahe.
barobar aahe.
khar aahe......pan aaj ya goshticha kuni vichar karart nahi......
Post a Comment