Monday, October 03, 2011

शक्य आहे काय?

Monday, October 03, 2011

विद्यार्थी शाळेत जातात. पण काही विद्यार्थी जास्त तर काही कमी मार्क मिळ्वतात. समजा जाणकार भविष्यवेत्त्यांनी त्यांच्या पत्रिकेचा अभ्यास केला, आणि त्यांना मार्ग सुचविले तर? शिवाय भारतात संमोहनशात्रातील जाणकार मंडळी आहेत त्यांनी या बाबतीत पावले उचलली तर?  वास्तुशास्त्रज्ञांनी याबद्दल मार्गदर्शन केले तर? भारतातील भावी पिढी पूर्ण सुशिक्षीत होईल आणि भारत जगात एक नंबर होईल ना?


0 comments: