कजियुगांत एकंदर सहा शककर्ते होतील असे विद्वान् ऋषींनी लिहून ठेवले आहे. त्या सहातून तीन होऊन गेले आणि तीन अद्यापी व्हावयाचे आहेत. ते शककर्ते खालील प्रमाणे-----
पहिला—इंद्रप्रस्थ म्हणजे दिली येथील युधिष्ठिरशक----३,०४४ वर्षे
दुसरा—उज्जयिनी येथें विक्रमशक संवत्----१३५ वर्षे
तिसरा—पैठन येथें षलिवाहन शक----१८,००० वर्षे
चौथा—वैतरणेच्या कांठीं विजयाभिनंदन शक----१०,००० वर्षे
पांचवा—बंगाल देशांत धारातीर्थी नागर्जुन शक----४,००,००० वर्षे
सहावा—कर्नाटकांत करवीरपत्तनी कल्कीशक----८२१ वर्षे
अशी एकंदर कलीयुगांची ४,३२,००० वर्षे होतात.
सांप्रत शालिवाहनाच शक चालू आहे.
हे सर्व असे असतांना २०१२ डिसेंबरमध्ये जगाचा नाश होणार आहे यावर कसा विश्वास ठेवावा?
0 comments:
Post a Comment