भिमसेन जोशी

सकाळ्च्व सहा वाजले, पेपेर हातात आला, आणि त्याच त्याच रोजच्या बातम्या वाचून कंटाळा  आला होता त्यात प्रसन्न अशी बातमी आली, आणि सकाळ कशी प्रसन्न वाटू लागली, कानात " इंद्रायणी काठी, देवाचिया आळंदी" चे स्वर घुमू लागले, ती बातमी होती

http://www.esakal.com/esakal/11052008/Specialnews8389ECDFBE.htm

पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न

अभिनंदन, अभिनंदन अभिनंदन.

त्यांच्या चाहत्यांच्या, शिष्यांच्या घोळक्यात माझ्या सारख्या सामान्य रसिकाला जागा मिळणार नाही, म्हणून असे अभिनंदन.

हा पुण्याचाही गौरव आहे.

Unknown

No comments: