भीक

आणखी किती दिवस महाराष्ट्रात भीक मागणार?

अलाहाबाद - "गरिबांच्या घरचे खराब अन्न खाऊन पोट बिघडवून घेतले नाही तर त्यांचे प्रश्‍न समजणार कसे,'' असा सवाल कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी आज (सोमवार) नेत्यांना केला. "गरिबांची परिस्थिती समजलीच नाही, तर तुम्हाला संताप येणार कसा? मायावती आणि मुलायमसिंह यांच्यातील संताप आता मरून गेला आहे. कारण ते सत्तेच्या मागे धावत आहेत,'' अशा शब्दांत त्यांनी उत्तर प्रदेशातील सत्तेच्या राजकारणावर आसूड ओढले. ""आणखी किती दिवस महाराष्ट्र किंवा पंजाबमध्ये जाऊन भीक मागणार?'' असा खडा सवाल उत्तरेतील तरुणाईला करत राहुल यांनी
विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या प्रचाराचा नारळ फुलपूरमध्ये फोडला.

साहेब, बरे झाले हे तुम्हीच कबूल केलेत. तुम्ही त्या राज्याची एवढी प्रगती करा, भीक मागायला कोणी कुठे जायलाच नको. आणि आता एक करा त्यानिरूपमला सुद्धा बोलावून घ्या तिकडे तोही भीक मागतो आहे. तुम्हीही आता हे भीकेचे राजकारणा सोडा. एवढेचे सांगणॆ.

Unknown

No comments: